जल जीवन मिशन योजना महाराष्ट्र Jal Jeevan Mission Maharashtra Marathi
जल जीवन मिशन योजना महाराष्ट्र 2026 भारताच्या अनेक ग्रामीण भागात आजही शुद्ध पिण्याचे पाणी सहज उपलब्ध नाही. या समस्येवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने जल जीवन मिशन योजना सुरु केली आहे. महाराष्ट्रात देखील राज्य मंत्रिमंडळाने ही योजना मान्यता दिली असून, योजनेअंतर्गत २०२४ पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला नळजोडणी करून शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्हास्तरीय … Read more